भूजल पुनर्भरणाशिवाय पाणी समस्या सोडविणे अशक्य

Published on

भूजल भरण म्हणजे अन्नदात्या आईची तहान भागविणे म्हणजेच मातृसेवा करणे होय. म्हणून हे काम करून प्रत्येकाने मातृसेवेचे पुण्य पदरी पाडून घ्यावे व मातृभूमीस पुन्हा सुजलाम् सुफलाम् बनवावे. उपरोक्त उपाययोजना राबविण्याचा दृष्टीने शासनास, संस्थेस व कोणी पूर्वजांचे स्मृती प्रित्यर्थ प्रायोजकत्व स्वीकारणारे यांना मी सक्रीय सहभाग देईल. शासनाने उपरोक्त कुंडाची योजना लोकसहभागाद्वारे 100 टक्के अनुदानावर राबवावी. पाणी समस्या निश्चित सुटेल याची ग्वाही देतो.

उपाययोजना :

श्री. भास्कर नवाथे, अमरावती
India Water Portal Hindi
hindi.indiawaterportal.org