लेख

भूजल पुनर्भरणाशिवाय पाणी समस्या सोडविणे अशक्य

श्री. भास्कर नवाथे

भूजल भरण म्हणजे अन्नदात्या आईची तहान भागविणे म्हणजेच मातृसेवा करणे होय. म्हणून हे काम करून प्रत्येकाने मातृसेवेचे पुण्य पदरी पाडून घ्यावे व मातृभूमीस पुन्हा सुजलाम् सुफलाम् बनवावे. उपरोक्त उपाययोजना राबविण्याचा दृष्टीने शासनास, संस्थेस व कोणी पूर्वजांचे स्मृती प्रित्यर्थ प्रायोजकत्व स्वीकारणारे यांना मी सक्रीय सहभाग देईल. शासनाने उपरोक्त कुंडाची योजना लोकसहभागाद्वारे 100 टक्के अनुदानावर राबवावी. पाणी समस्या निश्चित सुटेल याची ग्वाही देतो.

उपाययोजना :

श्री. भास्कर नवाथे, अमरावती
SCROLL FOR NEXT